धर्मांधतेच्या वादळात संगमनेरात ‘समतेची मिसळ’, हजारो नागरिकांचा प्रतिसाद… माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेला यश
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मानवता धर्माची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांनी 'समतेची मिसळ' या उपक्रमाची कल्पना मांडली.



संगमनेर बस स्थानकासमोर, नवीन नगर रोड येथे
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले,
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या,
दुर्गाताई तांबे यांनी ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या उक्तीचा उल्लेख करत सांगितले की,