संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!
हा प्रश्न अत्यंत गंभीर असून केवळ नेत्यांनी बोलून सुटणारा नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र होऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे






