Annant Ppangarkar
दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप
दिल्ली नाका परिसरातील ही घटना पुन्हा एकदा संगमनेर शहरातील वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणणारी ठरली आहे. यापुढे आणखी एखादा निष्पाप नागरिक मोठ्या वाहनाखाली चिरडला जाण्याची वाट प्रशासन पाहणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे






