Annant Ppangarkar
संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी
सरकारच्या २४ तास अखंड वीज देण्याच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत, गणेशोत्सवातच गावात अंधार पसरत असेल तर महावितरण आणि प्रशासनाला ग्रामीण भागाचे काहीच देणेघेणे उरलेले नाही का, असा सवाल त्यांनी विचारला.






