शेतीला सक्षम केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही- लोकनेते बाळासाहेब थोरात शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाची व्यापक तयारी- मंत्री जयकुमार रावल
जयहिंद लोकचळवळीच्या राज्यस्तरीय युवा शेतकरी सन्मान सोहळ्यात राज्यभरातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा गौरव







