उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश
सर्व नियमबाह्य नियुक्त्या रद्द करून संबंधित कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 



