थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. धरणामध्ये २० टीएमसी पाणी उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाभावी शेतकरी अडचणीत आला आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत पूर्णपणे उदासीन असल्याची टीका त्यांनी केली.






