धनंजय मुंडेच नव्हे युती सरकारमधील ६५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा मागितला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी-योगी यांचा राजीनामा का मागितला नाही, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला आहे.