दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानचा मोठा निर्णय, गुन्हेगारी नियंत्रणात येण्याचा केला दावा; आता…
यापूर्वी मोफत भोजनासाठी थेट प्रसादालयात प्रवेश दिला जात असल्यामुळे शिर्डीमध्ये भिक्षेकऱ्यांची आणि गुन्हेगाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण समोर आल्याने या सुविधेचा गैरवापर होऊन शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोप माजी खासदार सुजय विखे यांनी केला होता.