पुणे-नाशिक रेल्वे आणि एसटीच्या मुद्यावरून संगमनेरमध्ये राजकीय रणकंदन; ‘आमदार साहेब बनवाबनवी थांबवा’, कृती समितीचा आक्रमक इशारा
सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळली गेल्याने आलेल्या नैराश्यातून संगमनेरवासीयांच्या तीन पिढ्यांच्या स्वप्नाला छेद देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

