चहा पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी आजींच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली
आश्वी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





