Annant Ppangarkar
‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर
तांबे यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त करताना सांगितले की, भारताकडे प्रचंड बौद्धिक क्षमता असतानाही आज आपण जगात नेमके कुठे आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. समाजात जाणीवपूर्वक मतभेद पेरून माणसा-माणसांत भेद निर्माण केला जात आहे.






