शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रींचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असताना संगमनेर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड तीव्र संताप व्यक्त होत आहे






