Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सिन्नरजवळील अपघातामधील विद्यार्थी संगमनेरमध्ये लग्न समारंभासाठी नव्हे तर सहलीसाठी आल्याचे निष्पन्न
अपघात

सिन्नरजवळील अपघातामधील विद्यार्थी संगमनेरमध्ये लग्न समारंभासाठी नव्हे तर सहलीसाठी आल्याचे निष्पन्न

अपघात प्रकरणाचा सिन्नरच्या एमआयडीसी पोलिसांकडून तपासात उलगडा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 13, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या अपघातामध्ये पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे सर्व विद्यार्थी संगमनेरमध्ये एका लग्न समारंभासाठी आल्याचे समोर आले होते. हे विद्यार्थी कोणत्या लग्नासमारंभासाठी आले होते, याची माहिती पोलीस घेत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व विद्यार्थी आई-वडिलांना अंधारात ठेवून सहलीसाठी गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नासिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळील मोहदरी घाटामध्ये शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात हर्ष दीपक बोडके, मयुरी अनिल पाटील, शुभम ताडगे, प्रतीक्षा दगू घुले व सायली अशोक पाटील या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर साक्षी नितीन घायाळ, साहिल गुणवंत वारके व गायत्री अनिल फडताळे हे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमधील सुनील ज्ञानेश्वर दळवी हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर देखील नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.

सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी अपघातासंदर्भात तपास सुरू केला असता या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या आई-वडिलांना फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन असलेले हे आठही महाविद्यालयीन विद्यार्थी एकाच स्विफ्ट कारमधून संगमनेरमध्ये नेमके कोणत्या लग्नाला गेले होते याचा शोध लागत नसल्याने आणि पालकांनी याबाबत काही माहिती नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते.

त्यामुळे पोलिसांनी तपास सुरूच ठेवल्याने हे सर्व विद्यार्थी संगमनेरमध्ये कोणत्याही लग्न समारंभासाठी आलेले नव्हते. तर ते सहलीसाठी गेल्याचे समोर आल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.

खाजगी क्लासमध्ये झाली मैत्री

अपघातातील मृत आणि जखमी असलेल्या आठही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची खासगी क्लासमध्ये शिकत असताना ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू होते. केटीएचएम, सामनगाव पॉलीटेक्निक आणि भोसला महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 129
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिंडीच्या ट्रकने धडक दिल्याने तीन वारकरी महिलांचा मृत्यू तर चौघी जखमी

July 13, 2026

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: जोर्वे येथील रावसाहेब काकड यांचा मृत्यू; शरदनाना थोरात यांच्यासह तिघे जखमी, प्रकृती स्थिर

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

प्रवीण पुरो अनेक वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीतून बाहेर पडलेला भारत आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना,…

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.