Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह | बैठकीला न बोलावून पोलिसांना समाजात नेमका काय संदेश द्यायचा आहे? केंद्रीय मंत्री आठवलेंकडे करणार तक्रार – कैलास कासार
सामाजिक

शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह | बैठकीला न बोलावून पोलिसांना समाजात नेमका काय संदेश द्यायचा आहे? केंद्रीय मंत्री आठवलेंकडे करणार तक्रार – कैलास कासार

शांतता समितीची बैठक ठरतेय औपचारिकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2024Updated:04/09/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर 

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे.

मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले.

अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत असतात. मात्र सध्या संगमनेरमध्ये पोलीस खात्यात सगळेच नवखे अधिकारी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहेत. त्यातही त्यांच्या भोवती काही ठराविक लोकांचा गोतावळा जमल्याचे दिसते.

मंगळवारी झालेल्या या बैठकीवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला डावलण्यात आले. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नाही. विशेषतः शांतता समिती बैठकीवेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलावले जाते. कालच्या बैठकीत मात्र बऱ्याच जणांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप होत आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असताना सण-उत्सव देखील एकत्रितपणे साजरे केले जातात. कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वजण काळजी घेत असतात. कोणत्याही सण उत्सवाच्या काळात शहर शांत कसे राहील, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी कशी होईल याची काळजी घेतली जाते. संगमनेरकर प्रशासनाला नेहमी साथ देत असतात.

            मंगळवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आमच्या असं निदर्शनास आले की आम्हाला कुठेतरी जाणीवपूर्वक दावलले जात आहे. त्यामागे काय कारण असू शकते असा प्रश्न देखील आम्हाला पडला आहे आणि तो आम्हाला स्वतः होत आहे. कुठेतरी आम्हाला वाटतं आपण सर्वांनी एकत्रच राहाव. पण शांतता कमिटीच्या मीटिंगला न बोलावून पोलीस प्रशासन नेमका काय संदेश देत आहे, याचे उत्तर आम्हाला हवंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या देखील हा प्रकार निदर्शनास आणून दिला जाणार आहे. – कैलास कासार, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,854
कैलास कासार पोलीस शांतता समिती बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

By Annant Ppangarkar29/08/20260

Annat Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना…

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.